माणसाला स्वच्छ आणि स्थिर मन प्राप्त होण्याकरिता कठोर तर्कशक्ती बुद्धिनिष्ठा आणि त्याचप्रमाणे कुणाचा तरी मानसिक आधारही हवा आणि म्हणूनच माणूस कुणावर तरी श्रद्धा ठेवून जगण्याचा प्रयत्न करतो.
↧